hacklink al hack forum organik hit kayseri escort jojobet 1019deneme bonusu verendeneme bonusu veren sitelermarsbahis 463deneme bonusu veren sitelersahabetdeneme bonusu veren sitelerviagra onlinebonus albaşiskele escortbahis1000Mostbetbahis ve casino oyunları1windeneme bonusu veren sitelercasbommatadorbetcasibom girişdeneme bonusu veren sitelerpusulabetgüvenilir bahis siteleri slot oyunları deneme bonusu veren bahis sitelericashback bahis girişcashback bahis girişonwin

INDIA NEWS

Press

शेतकऱ्यांसाठी 3 अति महत्त्वाचे मोठे निर्णय 1 जानेवारी लागू होणार..

RaviRaj 2 Jan 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी तीन मोठे निर्णय यापैकी दोन निर्णय राज्य शासनाचे तर एक निर्णय केंद्र सरकारचा मित्रांनो हे तिन्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत पहा पहिला निर्णय आहे रेशन कार्डधारकांना पुढील एक वर्ष मोफत रेशन धान्य दिले जाणार आहे यामध्ये प्रति व्यक्ती पाच किलो अन्य धान्य तसेच अंतोदयांनी योजनेअंतर्गत 35 किलो धान्य प्रती कुटुंब दिले जाणार आहे तेव्हा केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्व रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे दुसरा निर्णय आहे ग्रामीण भागात घरकुल योजनेतून घर मिळवण्यासाठी मोठी तफावत नागरिकांना करावी लागत होते तर यासाठी आता घरगुती पासून वंचित आणि निराधार नागरिकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा अर्थात घरकुल मिळावे यासाठी घरकुल योजनेचे जे नियम व निकष आहेत यामध्ये बदल केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे तर या निर्णयामुळे आता वंचित घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळवण्यासाठी जास्त ओढाताण करावी लागणार नाही आणि तिसरा महत्त्वाचा निर्णय आहे राज्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आणि या संदर्भातील अधिकृत घोषणा हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तरी या निर्णयामुळे राज्यातील पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे एक ते दोन हेक्टर पर्यंत पंधरा हजार तर दोन हेक्टर पेक्षा जास्त दहा हजार असा निर्णय झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish